Skip to main content

Posts

Showing posts from August, 2011

प्रा. डॉ. पद्माकर तामगाडगे (Prof.Dr. P.T.Tamgadge): पुष्यमित्र  शुंग  आणि  आचार्य   यज्ञेश्वर  "एतं ...

प्रा. डॉ. पद्माकर तामगाडगे (Prof.Dr. P.T.Tamgadge): विचाराची देवाण-घेवाण कर-पूर्वग्रह सोडून सत्यान्वेषण कर, अंतिम निकाषाच्या परम पातळीपर्यंत आणि ठाम होऊन म्हण -"हेच ते सत्य!"
पुष्यमित्र  शुंग  आणि  आचार्य   यज्ञेश्वर  "एतं बुद्धानं सासनं" या नाटकाचे  एक दृश्य सावधान ! प्रतिक्रांती येत आहे तुझे मत तू सांग, तुला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझे मत तू ऐक, प्रतिक्रिया दे शब्दानेच. विचाराची देवाण-घेवाण कर-पूर्वग्रह सोडून सत्यान्वेषण कर, अंतिम निकाषाच्या परम पातळीपर्यंत आणि ठाम होऊन म्हण -"हेच ते सत्य!" आता तुला सज्ज व्हावं लागेल प्रत्युत्ताराला इथले प्रत्येकच हाथ तुझ्या गळ्यापर्यंत  येईल. तुझा  चार्वाक, सोक्रेटीस करण्याचा मनसुबा घेऊन तुला तात्विक सत्यान्वेषातून  हरविणे दुरापास्त ? मग तुला विक्षिप्त , वेडा ठरवून , नव्या परीकथा, जातककथा, सुरस-चमत्कारिक कथा जन्माला घालून, पांडित्य काखेत अडकवून, हाती शस्त्र घेऊन, आणि प्रतीक्रांतीची बीजे शिताफीने रुजवून, आपल्याच हाताने आपलेच मुडदे पडून, संभाव्य सत्य काही वर्ष निपचित दडविता येईल. तुझा हळूहळू इतिहास होईल, एखादाच !. . . . मुडदा उकरून काढील तो तुझे सत्य जाणेल, तुझा अनुयायी होईल, तुझ्या मताचा, तत्वाचा सत्य पट मांडेल, तुझे हौतात्म्य फळा येईल न येईल...

. . . आणि देश नादी लागला

. . . आणि देश नादी लागला भारत हा जागतिक पातळीवर नेहमीच काही न काही हास्यास्पद करून स्वत:ची फटफजिती  करून घेत असतो.याला देशातील भोळीभाबडी (मेंढरं) जबाबदार आहेत तसेच काही स्वत:ला उच्च शिक्षित, सुसंस्कृत समाज्नारेही आहे. आणि त्याचे मूळ त्यांच्या प्रतीगामित्वात आहे. धर्माच्या नावाने राजकारण हे गेल्या कित्येक शतकांपासून इथे सर्रास चालू आहे. देव या संकल्पनेला त्याच्या काल्पनिक कोपला इथला माणूस गांगरून आहे. त्याला सद्सद्विवेक सुचू नये अशी इथल्या सनातन्यांनी व्यवस्था करून ठेवली आहे. आणि एकदा का या बागुलबुव्यांची भीती घातली कि सारेच मार्ग करायला मोकळे होतात. हा इथला शिरस्ता. आमच्या प्रबोधनकारांनी इथे रक्त आटवलं त्याचा येत्या वैज्ञानिक युगात विसर पाडायला लावणे हे इथल्या व्यवस्थेचे वर्तमान  दुष्कृत्य. आमची परंपरा ही फार समृद्ध आहे . बुद्ध हे या परंपरेचे उद्गाते आहे. त्यांनी धर्म ही सम\न्कल्पना न सांगता "धम्म" ही जीवन जगण्याची समृद्ध संकल्पना सांगितली. तत्कालीन समाज व्यवस्थेतील विषमता नष्ट व्हावी हा त्या मागचा  उद्देश होता. त्या धम्मात बहुजन हिताय;बहुजन सुखाय, मानव कल्याण, प्रेम, अह...

आंबेडकरी जनता कुठे?. . . . .काही प्रश्न?

आंबेडकरी जनता कुठे?. . . . .काही प्रश्न?          "आरक्षण " हा भारतीय घटनेतील भारतीय शोषित, पिडीत, वंचितांच्या उद्धार करिता दिलेला घटनादत्त अधिकार आहे याला. अनेक बाह्यात्कारी स्वत:ला आंबेडकरी, दलितांचे कैवारी म्हणून आजवरी  मिरवून घेतले . राजकीय पक्ष्यांचे तसेच आणि समाज कार्य म्हणून मिरविणारे हि एकाच मालेचे मणी ठरलेत. "आज आरक्षण आम्हाला नको" असे बेजबाबदार विधाने करणारी स्वत:ला बडी आसामी म्हणविनारीही उपद्व्यापी  समाजात काही कमी नाही. त्यांना फक्त शहरातील सोयी सुविधा मिळाल्या आणि बाबासाहेबांना प्रत्येक ठिकाणी भांडवल म्हणून त्यांचा आणि त्यांच्या नावाचा उपयोग करवून यशाच्या पाया-या ते चढलेत मात्र ८०-९० टक्के समाज आजही कुठे आहे?. . . याचा या सत्तेत धुंद असणाऱ्या, कैफात मशगूल असणा-या आंबेडकरी द्रोह्यांना त्यांच्या कफल्लक, दारिद्र्याचे पुरावे कुठून सापडणार? त्यांच्यावर होत असणा-या अनेक जातीय, धार्मिक अन्यायाला वाचा कोण फोडणार? त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? त्यांना आर्थिक वर्गीय समतेच्या अयारीवर कोण आणून बसविणार?        ...

उरले 'वाटे' किती . . . .

उरले 'वाटे'  किती . . . . दान दयया आज मजला वाटे  भीती अन थरारे हाथ, उरले 'वाटे'  किती देत होतो म्हणुनी माझे ते तुझे घेणा-यांची असुरी वाढे प्रीती एवढी नाही सरल  वहिवाट ही दांभिकतेची सर्वदूर  दाटे रीती बंधूतेच्या उरल्या न येथे सीमा माणसा खालावली का रे नीती ? ------- पतुता--------